शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज द्या. नाहीतर खुर्च्या खाली करा
Maha Vikas Aghadi: शेतीसाठी 12 तास वीजपुरवठा करावा, उरलेल्या शेतमालावर उदरनिर्वाह करणाऱ्या गोर-गरीब शेतकऱ्यांची वीज कपात थांबवावी, यासह विविध मागण्यांसाठी महाविकास आघाडीने आज विधानसभेच्या पायऱ्यांवर …